Self Studies

Marathi Test - ...

TIME LEFT -
  • Question 1
    5 / -1

    Directions For Questions

    व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरंतर मजेदार आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून! त्यात एक समूह असाही आहे, की त्यामधील लोक वाहत्या उथळ पाण्यामध्ये जाऊन उभे राहतात. न हलता शांतपणे; पण सावध असे ते उभे असतात. एखादा मासा गाफिलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हातानं झडप घालून ते आवडलेलं असतं. पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिलेली आहेत. वाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीनं उभं राहिलं, तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्रं रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरून येते.
    अशी अनेक चित्रं काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्रे ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं 'येते. हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक 'आई' विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं,
     त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहीत नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही; पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचतो म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं.

    ...view full instructions

    वाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीनं उभं राहिलं, तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते, ही कल्पना लेखकाला कोणाला बघून येते?

  • Question 2
    5 / -1

    Directions For Questions

    व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरंतर मजेदार आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून! त्यात एक समूह असाही आहे, की त्यामधील लोक वाहत्या उथळ पाण्यामध्ये जाऊन उभे राहतात. न हलता शांतपणे; पण सावध असे ते उभे असतात. एखादा मासा गाफिलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हातानं झडप घालून ते आवडलेलं असतं. पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिलेली आहेत. वाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीनं उभं राहिलं, तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्रं रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरून येते.
    अशी अनेक चित्रं काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्रे ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं 'येते. हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक 'आई' विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं,
     त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहीत नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही; पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचतो म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं.

    ...view full instructions

    व्यंगचित्र ही कशी भाषा आहे?

  • Question 3
    5 / -1

    Directions For Questions

    व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरंतर मजेदार आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून! त्यात एक समूह असाही आहे, की त्यामधील लोक वाहत्या उथळ पाण्यामध्ये जाऊन उभे राहतात. न हलता शांतपणे; पण सावध असे ते उभे असतात. एखादा मासा गाफिलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हातानं झडप घालून ते आवडलेलं असतं. पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिलेली आहेत. वाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीनं उभं राहिलं, तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्रं रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरून येते.
    अशी अनेक चित्रं काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्रे ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं 'येते. हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक 'आई' विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं,
     त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहीत नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही; पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचतो म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं.

    ...view full instructions

    जगातील कोणतंं नातंं हे जोडण्याची गरज भासत नाही असे लेखकाला वाटते?

  • Question 4
    5 / -1

    Directions For Questions

    व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरंतर मजेदार आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून! त्यात एक समूह असाही आहे, की त्यामधील लोक वाहत्या उथळ पाण्यामध्ये जाऊन उभे राहतात. न हलता शांतपणे; पण सावध असे ते उभे असतात. एखादा मासा गाफिलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हातानं झडप घालून ते आवडलेलं असतं. पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिलेली आहेत. वाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीनं उभं राहिलं, तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्रं रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरून येते.
    अशी अनेक चित्रं काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्रे ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं 'येते. हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक 'आई' विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं,
     त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहीत नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही; पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचतो म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं.

    ...view full instructions

    व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? या वाक्याचा प्रकार ओळखा.

  • Question 5
    5 / -1

    Directions For Questions

    व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरंतर मजेदार आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून! त्यात एक समूह असाही आहे, की त्यामधील लोक वाहत्या उथळ पाण्यामध्ये जाऊन उभे राहतात. न हलता शांतपणे; पण सावध असे ते उभे असतात. एखादा मासा गाफिलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हातानं झडप घालून ते आवडलेलं असतं. पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिलेली आहेत. वाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीनं उभं राहिलं, तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्रं रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरून येते.
    अशी अनेक चित्रं काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्रे ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं 'येते. हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक 'आई' विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं,
     त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहीत नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही; पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचतो म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं.

    ...view full instructions

    'त्यात एक सुकलेलं झाडपण आहे.' या वाक्यातील विशेषण ओळखा.

  • Question 6
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:

    प्राचीन भारतीय इतिहासाचे शिक्षण, जे घरांमध्येही संस्कृत सहितांद्वारे झाले, मध्ययुगीन भक्ती काव्य, आणि आधुनिक भारतीय आणि यूरोपीय विचार आणि तत्त्वज्ञान, यामुळे जी पीडी यांनी ज्ञानाच्या सीमा अत्यंत ऐटबाजपणे ओलांडल्या आणि खरोखरच एका मुक्ततेने त्यांनी ते केले. सांस्कृतिक, साहित्यिक आणि नाटक या जगामधून त्यांना आदराने गोपू असे संबोधले जात असे, मराठी नाटककार म्हणून त्यांची उंची, मराठी आणि भारतीय नाटकाच्या प्रेक्षकांसमोर त्यांच्या पहिल्या नाटकाद्वारे ज्याला "चर्चा नाट्य" असे म्हंटले जाते त्यातून समोर आली. त्यांनी आधुनिक नाटक निर्माण केले, ज्यांमध्ये आपल्या आयुष्यात राजकारण कोणत्या मार्गाने प्रवेश करते आणि त्याद्वारे त्याला कसा आकार देते याचा शोध घेतला गेला.

    त्यांचे पहिले नाटक, "उद्ध्वस्त धर्मशाळा" (जे योग्यरीतीने विद्यापीठात घडते), त्यांचे पहिले वाचन थिएटर अकादमीच्या पुण्याच्या कार्यशाळेत झाले होते जी दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी सन 1973 मध्ये आयोजित केली होती. डॉक्टर श्रीराम लागू यांनी त्याची निर्मिती केली होती, आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची भूमिकाही त्यात केली होती. हे सर्व सर्जनात्मक मैत्री संबंध होते ते पुढे अनेक दशके चालले. उद्ध्वस्त धर्मशाळाचे अनेक प्रयोग वेगवेगळ्या निर्मिती संस्थाद्वारा संपूर्ण देशात झाले. दुबे यांनी गोपू यांची तीन नाटके दिग्दर्शित केली: अंधार यात्रा, चाणक्य विष्णुगुप्त, आणि रस्ते. 

    सन 1992 मध्ये, गोपुंनी त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेसाठी लिहिलेला एक भाग नाट्य मंचाकरिता, ज्योतिराव फुले यांच्यावरील सत्यशोधक या चरित्रात्मक नाटकात रूपांतरित केला. जेव्हा तरुण साम्यवादी नाटक कार्यकर्ते सफदर हश्मी यांनी त्यांना शोधले तेव्हा त्यांचा जनम बरोबरील संवाद सुरू झाला आणि हश्मी यांच्या हत्येनंतर, गोपू सहमत या संस्थेच्या संस्थापक-ट्रस्टी पैकी एक होते. सत्यशोधक या नाटकाचा पुन्हा प्रयोग अतुल पेठे यांनी केला, ज्यांमध्ये पुणे महानगरपालिकेतील सांडपाणी कामगार युनियनचे कलाकार होते. या निर्मितीने महाराष्ट्रात वादळी प्रयोग केले, एका वर्षात 103 प्रयोग केले. यात काही आश्चर्य नाही की त्यांना अनेक मानसन्मान मिळाले, ज्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे, आणि नुकताच मिळालेला तन्वीर सन्मान आहे.

    ...view full instructions

    जीपीडी कोण होते?

  • Question 7
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:

    प्राचीन भारतीय इतिहासाचे शिक्षण, जे घरांमध्येही संस्कृत सहितांद्वारे झाले, मध्ययुगीन भक्ती काव्य, आणि आधुनिक भारतीय आणि यूरोपीय विचार आणि तत्त्वज्ञान, यामुळे जी पीडी यांनी ज्ञानाच्या सीमा अत्यंत ऐटबाजपणे ओलांडल्या आणि खरोखरच एका मुक्ततेने त्यांनी ते केले. सांस्कृतिक, साहित्यिक आणि नाटक या जगामधून त्यांना आदराने गोपू असे संबोधले जात असे, मराठी नाटककार म्हणून त्यांची उंची, मराठी आणि भारतीय नाटकाच्या प्रेक्षकांसमोर त्यांच्या पहिल्या नाटकाद्वारे ज्याला "चर्चा नाट्य" असे म्हंटले जाते त्यातून समोर आली. त्यांनी आधुनिक नाटक निर्माण केले, ज्यांमध्ये आपल्या आयुष्यात राजकारण कोणत्या मार्गाने प्रवेश करते आणि त्याद्वारे त्याला कसा आकार देते याचा शोध घेतला गेला.

    त्यांचे पहिले नाटक, "उद्ध्वस्त धर्मशाळा" (जे योग्यरीतीने विद्यापीठात घडते), त्यांचे पहिले वाचन थिएटर अकादमीच्या पुण्याच्या कार्यशाळेत झाले होते जी दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी सन 1973 मध्ये आयोजित केली होती. डॉक्टर श्रीराम लागू यांनी त्याची निर्मिती केली होती, आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची भूमिकाही त्यात केली होती. हे सर्व सर्जनात्मक मैत्री संबंध होते ते पुढे अनेक दशके चालले. उद्ध्वस्त धर्मशाळाचे अनेक प्रयोग वेगवेगळ्या निर्मिती संस्थाद्वारा संपूर्ण देशात झाले. दुबे यांनी गोपू यांची तीन नाटके दिग्दर्शित केली: अंधार यात्रा, चाणक्य विष्णुगुप्त, आणि रस्ते. 

    सन 1992 मध्ये, गोपुंनी त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेसाठी लिहिलेला एक भाग नाट्य मंचाकरिता, ज्योतिराव फुले यांच्यावरील सत्यशोधक या चरित्रात्मक नाटकात रूपांतरित केला. जेव्हा तरुण साम्यवादी नाटक कार्यकर्ते सफदर हश्मी यांनी त्यांना शोधले तेव्हा त्यांचा जनम बरोबरील संवाद सुरू झाला आणि हश्मी यांच्या हत्येनंतर, गोपू सहमत या संस्थेच्या संस्थापक-ट्रस्टी पैकी एक होते. सत्यशोधक या नाटकाचा पुन्हा प्रयोग अतुल पेठे यांनी केला, ज्यांमध्ये पुणे महानगरपालिकेतील सांडपाणी कामगार युनियनचे कलाकार होते. या निर्मितीने महाराष्ट्रात वादळी प्रयोग केले, एका वर्षात 103 प्रयोग केले. यात काही आश्चर्य नाही की त्यांना अनेक मानसन्मान मिळाले, ज्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे, आणि नुकताच मिळालेला तन्वीर सन्मान आहे.

    ...view full instructions

    वरील उताऱ्यावरून पुढीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येईल?

  • Question 8
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:

    प्राचीन भारतीय इतिहासाचे शिक्षण, जे घरांमध्येही संस्कृत सहितांद्वारे झाले, मध्ययुगीन भक्ती काव्य, आणि आधुनिक भारतीय आणि यूरोपीय विचार आणि तत्त्वज्ञान, यामुळे जी पीडी यांनी ज्ञानाच्या सीमा अत्यंत ऐटबाजपणे ओलांडल्या आणि खरोखरच एका मुक्ततेने त्यांनी ते केले. सांस्कृतिक, साहित्यिक आणि नाटक या जगामधून त्यांना आदराने गोपू असे संबोधले जात असे, मराठी नाटककार म्हणून त्यांची उंची, मराठी आणि भारतीय नाटकाच्या प्रेक्षकांसमोर त्यांच्या पहिल्या नाटकाद्वारे ज्याला "चर्चा नाट्य" असे म्हंटले जाते त्यातून समोर आली. त्यांनी आधुनिक नाटक निर्माण केले, ज्यांमध्ये आपल्या आयुष्यात राजकारण कोणत्या मार्गाने प्रवेश करते आणि त्याद्वारे त्याला कसा आकार देते याचा शोध घेतला गेला.

    त्यांचे पहिले नाटक, "उद्ध्वस्त धर्मशाळा" (जे योग्यरीतीने विद्यापीठात घडते), त्यांचे पहिले वाचन थिएटर अकादमीच्या पुण्याच्या कार्यशाळेत झाले होते जी दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी सन 1973 मध्ये आयोजित केली होती. डॉक्टर श्रीराम लागू यांनी त्याची निर्मिती केली होती, आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची भूमिकाही त्यात केली होती. हे सर्व सर्जनात्मक मैत्री संबंध होते ते पुढे अनेक दशके चालले. उद्ध्वस्त धर्मशाळाचे अनेक प्रयोग वेगवेगळ्या निर्मिती संस्थाद्वारा संपूर्ण देशात झाले. दुबे यांनी गोपू यांची तीन नाटके दिग्दर्शित केली: अंधार यात्रा, चाणक्य विष्णुगुप्त, आणि रस्ते. 

    सन 1992 मध्ये, गोपुंनी त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेसाठी लिहिलेला एक भाग नाट्य मंचाकरिता, ज्योतिराव फुले यांच्यावरील सत्यशोधक या चरित्रात्मक नाटकात रूपांतरित केला. जेव्हा तरुण साम्यवादी नाटक कार्यकर्ते सफदर हश्मी यांनी त्यांना शोधले तेव्हा त्यांचा जनम बरोबरील संवाद सुरू झाला आणि हश्मी यांच्या हत्येनंतर, गोपू सहमत या संस्थेच्या संस्थापक-ट्रस्टी पैकी एक होते. सत्यशोधक या नाटकाचा पुन्हा प्रयोग अतुल पेठे यांनी केला, ज्यांमध्ये पुणे महानगरपालिकेतील सांडपाणी कामगार युनियनचे कलाकार होते. या निर्मितीने महाराष्ट्रात वादळी प्रयोग केले, एका वर्षात 103 प्रयोग केले. यात काही आश्चर्य नाही की त्यांना अनेक मानसन्मान मिळाले, ज्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे, आणि नुकताच मिळालेला तन्वीर सन्मान आहे.

    ...view full instructions

    आधुनिक नाटकाने _______चा शोध घेतला.

  • Question 9
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:

    प्राचीन भारतीय इतिहासाचे शिक्षण, जे घरांमध्येही संस्कृत सहितांद्वारे झाले, मध्ययुगीन भक्ती काव्य, आणि आधुनिक भारतीय आणि यूरोपीय विचार आणि तत्त्वज्ञान, यामुळे जी पीडी यांनी ज्ञानाच्या सीमा अत्यंत ऐटबाजपणे ओलांडल्या आणि खरोखरच एका मुक्ततेने त्यांनी ते केले. सांस्कृतिक, साहित्यिक आणि नाटक या जगामधून त्यांना आदराने गोपू असे संबोधले जात असे, मराठी नाटककार म्हणून त्यांची उंची, मराठी आणि भारतीय नाटकाच्या प्रेक्षकांसमोर त्यांच्या पहिल्या नाटकाद्वारे ज्याला "चर्चा नाट्य" असे म्हंटले जाते त्यातून समोर आली. त्यांनी आधुनिक नाटक निर्माण केले, ज्यांमध्ये आपल्या आयुष्यात राजकारण कोणत्या मार्गाने प्रवेश करते आणि त्याद्वारे त्याला कसा आकार देते याचा शोध घेतला गेला.

    त्यांचे पहिले नाटक, "उद्ध्वस्त धर्मशाळा" (जे योग्यरीतीने विद्यापीठात घडते), त्यांचे पहिले वाचन थिएटर अकादमीच्या पुण्याच्या कार्यशाळेत झाले होते जी दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी सन 1973 मध्ये आयोजित केली होती. डॉक्टर श्रीराम लागू यांनी त्याची निर्मिती केली होती, आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची भूमिकाही त्यात केली होती. हे सर्व सर्जनात्मक मैत्री संबंध होते ते पुढे अनेक दशके चालले. उद्ध्वस्त धर्मशाळाचे अनेक प्रयोग वेगवेगळ्या निर्मिती संस्थाद्वारा संपूर्ण देशात झाले. दुबे यांनी गोपू यांची तीन नाटके दिग्दर्शित केली: अंधार यात्रा, चाणक्य विष्णुगुप्त, आणि रस्ते. 

    सन 1992 मध्ये, गोपुंनी त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेसाठी लिहिलेला एक भाग नाट्य मंचाकरिता, ज्योतिराव फुले यांच्यावरील सत्यशोधक या चरित्रात्मक नाटकात रूपांतरित केला. जेव्हा तरुण साम्यवादी नाटक कार्यकर्ते सफदर हश्मी यांनी त्यांना शोधले तेव्हा त्यांचा जनम बरोबरील संवाद सुरू झाला आणि हश्मी यांच्या हत्येनंतर, गोपू सहमत या संस्थेच्या संस्थापक-ट्रस्टी पैकी एक होते. सत्यशोधक या नाटकाचा पुन्हा प्रयोग अतुल पेठे यांनी केला, ज्यांमध्ये पुणे महानगरपालिकेतील सांडपाणी कामगार युनियनचे कलाकार होते. या निर्मितीने महाराष्ट्रात वादळी प्रयोग केले, एका वर्षात 103 प्रयोग केले. यात काही आश्चर्य नाही की त्यांना अनेक मानसन्मान मिळाले, ज्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे, आणि नुकताच मिळालेला तन्वीर सन्मान आहे.

    ...view full instructions

    खालीलपैकी कोणती नाटके जी पी डी यांनी लिहिली आहेत?

    अ) भारत एक खोज

    ब) अंधार यात्रा

    क) रस्ते

  • Question 10
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:

    प्राचीन भारतीय इतिहासाचे शिक्षण, जे घरांमध्येही संस्कृत सहितांद्वारे झाले, मध्ययुगीन भक्ती काव्य, आणि आधुनिक भारतीय आणि यूरोपीय विचार आणि तत्त्वज्ञान, यामुळे जी पीडी यांनी ज्ञानाच्या सीमा अत्यंत ऐटबाजपणे ओलांडल्या आणि खरोखरच एका मुक्ततेने त्यांनी ते केले. सांस्कृतिक, साहित्यिक आणि नाटक या जगामधून त्यांना आदराने गोपू असे संबोधले जात असे, मराठी नाटककार म्हणून त्यांची उंची, मराठी आणि भारतीय नाटकाच्या प्रेक्षकांसमोर त्यांच्या पहिल्या नाटकाद्वारे ज्याला "चर्चा नाट्य" असे म्हंटले जाते त्यातून समोर आली. त्यांनी आधुनिक नाटक निर्माण केले, ज्यांमध्ये आपल्या आयुष्यात राजकारण कोणत्या मार्गाने प्रवेश करते आणि त्याद्वारे त्याला कसा आकार देते याचा शोध घेतला गेला.

    त्यांचे पहिले नाटक, "उद्ध्वस्त धर्मशाळा" (जे योग्यरीतीने विद्यापीठात घडते), त्यांचे पहिले वाचन थिएटर अकादमीच्या पुण्याच्या कार्यशाळेत झाले होते जी दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी सन 1973 मध्ये आयोजित केली होती. डॉक्टर श्रीराम लागू यांनी त्याची निर्मिती केली होती, आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची भूमिकाही त्यात केली होती. हे सर्व सर्जनात्मक मैत्री संबंध होते ते पुढे अनेक दशके चालले. उद्ध्वस्त धर्मशाळाचे अनेक प्रयोग वेगवेगळ्या निर्मिती संस्थाद्वारा संपूर्ण देशात झाले. दुबे यांनी गोपू यांची तीन नाटके दिग्दर्शित केली: अंधार यात्रा, चाणक्य विष्णुगुप्त, आणि रस्ते. 

    सन 1992 मध्ये, गोपुंनी त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेसाठी लिहिलेला एक भाग नाट्य मंचाकरिता, ज्योतिराव फुले यांच्यावरील सत्यशोधक या चरित्रात्मक नाटकात रूपांतरित केला. जेव्हा तरुण साम्यवादी नाटक कार्यकर्ते सफदर हश्मी यांनी त्यांना शोधले तेव्हा त्यांचा जनम बरोबरील संवाद सुरू झाला आणि हश्मी यांच्या हत्येनंतर, गोपू सहमत या संस्थेच्या संस्थापक-ट्रस्टी पैकी एक होते. सत्यशोधक या नाटकाचा पुन्हा प्रयोग अतुल पेठे यांनी केला, ज्यांमध्ये पुणे महानगरपालिकेतील सांडपाणी कामगार युनियनचे कलाकार होते. या निर्मितीने महाराष्ट्रात वादळी प्रयोग केले, एका वर्षात 103 प्रयोग केले. यात काही आश्चर्य नाही की त्यांना अनेक मानसन्मान मिळाले, ज्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे, आणि नुकताच मिळालेला तन्वीर सन्मान आहे.

    ...view full instructions

    खालीलपैकी कोणत्या शाखांमधून जीपीडी आणि स्वतःला शिक्षण शिक्षित केले?

    अ) इतिहास

    ब) काव्य

    क) तत्वज्ञान

Submit Test
Self Studies
User
Question Analysis
  • Answered - 0

  • Unanswered - 10

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
Submit Test
Self Studies Get latest Exam Updates
& Study Material Alerts!
No, Thanks
Self Studies
Click on Allow to receive notifications
Allow Notification
Self Studies
Self Studies Self Studies
To enable notifications follow this 2 steps:
  • First Click on Secure Icon Self Studies
  • Second click on the toggle icon
Allow Notification
Get latest Exam Updates & FREE Study Material Alerts!
Self Studies ×
Open Now