Self Studies

Marathi Test - ...

TIME LEFT -
  • Question 1
    5 / -1

    Directions For Questions

    एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास - लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास ! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.
    सकाळी उठून लांबूनच दिसणाच्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. निःशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या 'ऑपरेशन विजय'च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब, हंप, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट ४८७५- भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर, शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.
    तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक्-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!" चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. 

    ...view full instructions

    ड्रायव्हर स्टानझिन कोणत्या आठवणीना उजाळा देत होता?

  • Question 2
    5 / -1

    Directions For Questions

    एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास - लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास ! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.
    सकाळी उठून लांबूनच दिसणाच्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. निःशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या 'ऑपरेशन विजय'च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब, हंप, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट ४८७५- भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर, शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.
    तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक्-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!" चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. 

    ...view full instructions

     लेखिकेच्या अंगावर काटा का आला?

  • Question 3
    5 / -1

    Directions For Questions

    एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास - लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास ! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.
    सकाळी उठून लांबूनच दिसणाच्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. निःशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या 'ऑपरेशन विजय'च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब, हंप, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट ४८७५- भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर, शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.
    तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक्-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!" चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. 

    ...view full instructions

    ऑपरेशन विजय स्मारक कुठे बांधला आहे?

  • Question 4
    5 / -1

    Directions For Questions

    एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास - लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास ! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.
    सकाळी उठून लांबूनच दिसणाच्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. निःशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या 'ऑपरेशन विजय'च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब, हंप, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट ४८७५- भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर, शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.
    तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक्-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!" चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. 

    ...view full instructions

    उताऱ्यात धैर्यधर हे विशेषण कोणासाठी वापरण्यात आलेले आहे?

  • Question 5
    5 / -1

    Directions For Questions

    एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास - लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास ! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.
    सकाळी उठून लांबूनच दिसणाच्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. निःशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या 'ऑपरेशन विजय'च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब, हंप, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट ४८७५- भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर, शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.
    तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक्-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!" चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. 

    ...view full instructions

    मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! वाक्याचा प्रकार ओळखा.

  • Question 6
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.

    समजा जर आपल्याकडे असे यंत्रमानव असते जे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले अगदी यांच्या सारखे असते आणि आपल्या कायद्याने अशी परवानगी असते की आपल्याला हवे तशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांना कशी वागणूक द्याल? आणि हाच "वेस्टवर्ल्ड" या वरील लोकप्रिय मालिकेचा विषय आहे जिथे दुसरे पर्व रविवारी रात्री सुरू झाले. आणि, दुसऱ्या पर्वातील कथानकातील धक्के बाजूला ठेवले तर, ती असा नीतिविषयक मूलभूत प्रश्न उभा करते ज्याला आपण मनुष्यांना फार लांब नसलेल्या भविष्यात सामोरे जावे लागण्याची संभव आहे.

    सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. आणि नक्कीच, यामुळे प्रेक्षक नेहमी गोंधळात पडतात किंवा चुकीच्या दिशेने जातात की कोण यजमान आहे आणि कोण व्यक्ती आहे. पाहुण्यांना ज्याने आनंद वाटेल असे ते वागू शकतात. त्यातले काही नायकाची भूमिका बजावतात, परंतु काही ही त्यांच्या काळ्याकुट्ट कल्पनांना वाट मोकळी करून देतात, आणि छळ, बलात्कार, आणि खून यात सहभागी होतात - ज्यात यंत्रमानवांचा खूनही समाविष्ट आहे हे जे मानवी मुलांपासून सहजासहजी वेगळे काढता येत नाहीत. यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

    हे सांगणे थोडेसे मालिकेचे कथानक पोडल्यासारखे होईल की वेस्टवर्ल्ड मधील मनुष्याकरिता काही गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. परंतु आपण इथे या कार्यक्रमाच्या एकंदरीत आशय-विषयांमध्ये रस घेतो आहोत, आणि आपली या जिवंत भासत असलेल्या यंत्रमानवांवरची प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया मानवी स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांविषयी सुचवते. सर्वात मोठी काळजी म्हणजे कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू; संवेदनशील असलेले प्राणी ज्यांना श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. हे करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल असे दिसत नाही. तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक हे सांशक आहेत की तशी जाणीव ही जड जगापासुन निर्माण होईल, परंतु काहींचे म्हणणे असेही आहे की जाणीव असलेली यंत्रे निर्माण करणे शक्य आहे. समजा, की अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञ यांचा विश्वास आहे की, जाणीव ही आवश्यक तितक्या व्यामिश्र व्यवस्थेतून ती माहितीवर प्रक्रिया करते त्यातून निर्माण होते. त्यामुळे असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही की अशी व्यवस्था ही हाडामासाची असायला हवी.

    ...view full instructions

    वेस्टवर्ल्ड मधील पात्रांविषयी प्रेक्षक नेहमी गोंधळात का पडतात?

  • Question 7
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.

    समजा जर आपल्याकडे असे यंत्रमानव असते जे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले अगदी यांच्या सारखे असते आणि आपल्या कायद्याने अशी परवानगी असते की आपल्याला हवे तशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांना कशी वागणूक द्याल? आणि हाच "वेस्टवर्ल्ड" या वरील लोकप्रिय मालिकेचा विषय आहे जिथे दुसरे पर्व रविवारी रात्री सुरू झाले. आणि, दुसऱ्या पर्वातील कथानकातील धक्के बाजूला ठेवले तर, ती असा नीतिविषयक मूलभूत प्रश्न उभा करते ज्याला आपण मनुष्यांना फार लांब नसलेल्या भविष्यात सामोरे जावे लागण्याची संभव आहे.

    सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. आणि नक्कीच, यामुळे प्रेक्षक नेहमी गोंधळात पडतात किंवा चुकीच्या दिशेने जातात की कोण यजमान आहे आणि कोण व्यक्ती आहे. पाहुण्यांना ज्याने आनंद वाटेल असे ते वागू शकतात. त्यातले काही नायकाची भूमिका बजावतात, परंतु काही ही त्यांच्या काळ्याकुट्ट कल्पनांना वाट मोकळी करून देतात, आणि छळ, बलात्कार, आणि खून यात सहभागी होतात - ज्यात यंत्रमानवांचा खूनही समाविष्ट आहे हे जे मानवी मुलांपासून सहजासहजी वेगळे काढता येत नाहीत. यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

    हे सांगणे थोडेसे मालिकेचे कथानक पोडल्यासारखे होईल की वेस्टवर्ल्ड मधील मनुष्याकरिता काही गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. परंतु आपण इथे या कार्यक्रमाच्या एकंदरीत आशय-विषयांमध्ये रस घेतो आहोत, आणि आपली या जिवंत भासत असलेल्या यंत्रमानवांवरची प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया मानवी स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांविषयी सुचवते. सर्वात मोठी काळजी म्हणजे कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू; संवेदनशील असलेले प्राणी ज्यांना श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. हे करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल असे दिसत नाही. तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक हे सांशक आहेत की तशी जाणीव ही जड जगापासुन निर्माण होईल, परंतु काहींचे म्हणणे असेही आहे की जाणीव असलेली यंत्रे निर्माण करणे शक्य आहे. समजा, की अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञ यांचा विश्वास आहे की, जाणीव ही आवश्यक तितक्या व्यामिश्र व्यवस्थेतून ती माहितीवर प्रक्रिया करते त्यातून निर्माण होते. त्यामुळे असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही की अशी व्यवस्था ही हाडामासाची असायला हवी.

    ...view full instructions

    खालीलपैकी कोणते मत वरील उताराच्या लेखका बरोबर जोडता येणार नाही?

    अ) आपण ज्याला सामोरे जात आहोत त्या मूलभूत नीतिविषयक प्रश्नांना 'वेस्टवर्ल्ड' चित्रित करते.

    ब) 'वेस्टवर्ल्ड' हा बनावटी कार्यक्रम आहे.

  • Question 8
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.

    समजा जर आपल्याकडे असे यंत्रमानव असते जे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले अगदी यांच्या सारखे असते आणि आपल्या कायद्याने अशी परवानगी असते की आपल्याला हवे तशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांना कशी वागणूक द्याल? आणि हाच "वेस्टवर्ल्ड" या वरील लोकप्रिय मालिकेचा विषय आहे जिथे दुसरे पर्व रविवारी रात्री सुरू झाले. आणि, दुसऱ्या पर्वातील कथानकातील धक्के बाजूला ठेवले तर, ती असा नीतिविषयक मूलभूत प्रश्न उभा करते ज्याला आपण मनुष्यांना फार लांब नसलेल्या भविष्यात सामोरे जावे लागण्याची संभव आहे.

    सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. आणि नक्कीच, यामुळे प्रेक्षक नेहमी गोंधळात पडतात किंवा चुकीच्या दिशेने जातात की कोण यजमान आहे आणि कोण व्यक्ती आहे. पाहुण्यांना ज्याने आनंद वाटेल असे ते वागू शकतात. त्यातले काही नायकाची भूमिका बजावतात, परंतु काही ही त्यांच्या काळ्याकुट्ट कल्पनांना वाट मोकळी करून देतात, आणि छळ, बलात्कार, आणि खून यात सहभागी होतात - ज्यात यंत्रमानवांचा खूनही समाविष्ट आहे हे जे मानवी मुलांपासून सहजासहजी वेगळे काढता येत नाहीत. यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

    हे सांगणे थोडेसे मालिकेचे कथानक पोडल्यासारखे होईल की वेस्टवर्ल्ड मधील मनुष्याकरिता काही गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. परंतु आपण इथे या कार्यक्रमाच्या एकंदरीत आशय-विषयांमध्ये रस घेतो आहोत, आणि आपली या जिवंत भासत असलेल्या यंत्रमानवांवरची प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया मानवी स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांविषयी सुचवते. सर्वात मोठी काळजी म्हणजे कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू; संवेदनशील असलेले प्राणी ज्यांना श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. हे करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल असे दिसत नाही. तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक हे सांशक आहेत की तशी जाणीव ही जड जगापासुन निर्माण होईल, परंतु काहींचे म्हणणे असेही आहे की जाणीव असलेली यंत्रे निर्माण करणे शक्य आहे. समजा, की अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञ यांचा विश्वास आहे की, जाणीव ही आवश्यक तितक्या व्यामिश्र व्यवस्थेतून ती माहितीवर प्रक्रिया करते त्यातून निर्माण होते. त्यामुळे असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही की अशी व्यवस्था ही हाडामासाची असायला हवी.

    ...view full instructions

    खालीलपैकी कोण असा ठाम विचार करते की, जाणीव असलेल्या यंत्रांची निर्मिती शक्य आहे?

    अ) वैज्ञानिक

    ब) तत्त्वज्ञ

    क) वरील उताऱ्याचा लेखक

  • Question 9
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.

    समजा जर आपल्याकडे असे यंत्रमानव असते जे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले अगदी यांच्या सारखे असते आणि आपल्या कायद्याने अशी परवानगी असते की आपल्याला हवे तशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांना कशी वागणूक द्याल? आणि हाच "वेस्टवर्ल्ड" या वरील लोकप्रिय मालिकेचा विषय आहे जिथे दुसरे पर्व रविवारी रात्री सुरू झाले. आणि, दुसऱ्या पर्वातील कथानकातील धक्के बाजूला ठेवले तर, ती असा नीतिविषयक मूलभूत प्रश्न उभा करते ज्याला आपण मनुष्यांना फार लांब नसलेल्या भविष्यात सामोरे जावे लागण्याची संभव आहे.

    सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. आणि नक्कीच, यामुळे प्रेक्षक नेहमी गोंधळात पडतात किंवा चुकीच्या दिशेने जातात की कोण यजमान आहे आणि कोण व्यक्ती आहे. पाहुण्यांना ज्याने आनंद वाटेल असे ते वागू शकतात. त्यातले काही नायकाची भूमिका बजावतात, परंतु काही ही त्यांच्या काळ्याकुट्ट कल्पनांना वाट मोकळी करून देतात, आणि छळ, बलात्कार, आणि खून यात सहभागी होतात - ज्यात यंत्रमानवांचा खूनही समाविष्ट आहे हे जे मानवी मुलांपासून सहजासहजी वेगळे काढता येत नाहीत. यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

    हे सांगणे थोडेसे मालिकेचे कथानक पोडल्यासारखे होईल की वेस्टवर्ल्ड मधील मनुष्याकरिता काही गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. परंतु आपण इथे या कार्यक्रमाच्या एकंदरीत आशय-विषयांमध्ये रस घेतो आहोत, आणि आपली या जिवंत भासत असलेल्या यंत्रमानवांवरची प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया मानवी स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांविषयी सुचवते. सर्वात मोठी काळजी म्हणजे कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू; संवेदनशील असलेले प्राणी ज्यांना श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. हे करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल असे दिसत नाही. तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक हे सांशक आहेत की तशी जाणीव ही जड जगापासुन निर्माण होईल, परंतु काहींचे म्हणणे असेही आहे की जाणीव असलेली यंत्रे निर्माण करणे शक्य आहे. समजा, की अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञ यांचा विश्वास आहे की, जाणीव ही आवश्यक तितक्या व्यामिश्र व्यवस्थेतून ती माहितीवर प्रक्रिया करते त्यातून निर्माण होते. त्यामुळे असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही की अशी व्यवस्था ही हाडामासाची असायला हवी.

    ...view full instructions

    लेखकाच्या मते खालीलपैकी कोणती बाब ही जाणीवेच्या निर्मितीकरिताची अनिवार्य अट नाही?

  • Question 10
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.

    समजा जर आपल्याकडे असे यंत्रमानव असते जे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले अगदी यांच्या सारखे असते आणि आपल्या कायद्याने अशी परवानगी असते की आपल्याला हवे तशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांना कशी वागणूक द्याल? आणि हाच "वेस्टवर्ल्ड" या वरील लोकप्रिय मालिकेचा विषय आहे जिथे दुसरे पर्व रविवारी रात्री सुरू झाले. आणि, दुसऱ्या पर्वातील कथानकातील धक्के बाजूला ठेवले तर, ती असा नीतिविषयक मूलभूत प्रश्न उभा करते ज्याला आपण मनुष्यांना फार लांब नसलेल्या भविष्यात सामोरे जावे लागण्याची संभव आहे.

    सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. आणि नक्कीच, यामुळे प्रेक्षक नेहमी गोंधळात पडतात किंवा चुकीच्या दिशेने जातात की कोण यजमान आहे आणि कोण व्यक्ती आहे. पाहुण्यांना ज्याने आनंद वाटेल असे ते वागू शकतात. त्यातले काही नायकाची भूमिका बजावतात, परंतु काही ही त्यांच्या काळ्याकुट्ट कल्पनांना वाट मोकळी करून देतात, आणि छळ, बलात्कार, आणि खून यात सहभागी होतात - ज्यात यंत्रमानवांचा खूनही समाविष्ट आहे हे जे मानवी मुलांपासून सहजासहजी वेगळे काढता येत नाहीत. यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

    हे सांगणे थोडेसे मालिकेचे कथानक पोडल्यासारखे होईल की वेस्टवर्ल्ड मधील मनुष्याकरिता काही गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. परंतु आपण इथे या कार्यक्रमाच्या एकंदरीत आशय-विषयांमध्ये रस घेतो आहोत, आणि आपली या जिवंत भासत असलेल्या यंत्रमानवांवरची प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया मानवी स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांविषयी सुचवते. सर्वात मोठी काळजी म्हणजे कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू; संवेदनशील असलेले प्राणी ज्यांना श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. हे करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल असे दिसत नाही. तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक हे सांशक आहेत की तशी जाणीव ही जड जगापासुन निर्माण होईल, परंतु काहींचे म्हणणे असेही आहे की जाणीव असलेली यंत्रे निर्माण करणे शक्य आहे. समजा, की अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञ यांचा विश्वास आहे की, जाणीव ही आवश्यक तितक्या व्यामिश्र व्यवस्थेतून ती माहितीवर प्रक्रिया करते त्यातून निर्माण होते. त्यामुळे असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही की अशी व्यवस्था ही हाडामासाची असायला हवी.

    ...view full instructions

    यजमान, पाहुण्यांना हानी का पोचवत नाही?

    अ) कारण त्यांना स्वतःला वेदना होत नाही.

    ब) कारण पाहुणे अधिक शक्तिशाली आहेत.

Submit Test
Self Studies
User
Question Analysis
  • Answered - 0

  • Unanswered - 10

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
Submit Test
Self Studies Get latest Exam Updates
& Study Material Alerts!
No, Thanks
Self Studies
Click on Allow to receive notifications
Allow Notification
Self Studies
Self Studies Self Studies
To enable notifications follow this 2 steps:
  • First Click on Secure Icon Self Studies
  • Second click on the toggle icon
Allow Notification
Get latest Exam Updates & FREE Study Material Alerts!
Self Studies ×
Open Now