Self Studies

Marathi Test - 8

Result Self Studies

Marathi Test - 8
  • Score

    -

    out of -
  • Rank

    -

    out of -
TIME Taken - -
Self Studies

SHARING IS CARING

If our Website helped you a little, then kindly spread our voice using Social Networks. Spread our word to your readers, friends, teachers, students & all those close ones who deserve to know what you know now.

Self Studies Self Studies
Weekly Quiz Competition
  • Question 1
    5 / -1

    Directions For Questions

    एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास - लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास ! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.
    सकाळी उठून लांबूनच दिसणाच्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. निःशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या 'ऑपरेशन विजय'च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब, हंप, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट ४८७५- भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर, शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.
    तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक्-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!" चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. 

    ...view full instructions

    ड्रायव्हर स्टानझिन कोणत्या आठवणीना उजाळा देत होता?
    Solution
    प्रस्तुत उताऱ्यात लेखिका केवळ एक पर्यटक म्हणून लडाख ला गेल्या असता १९९९ चे कारगिल युद्धाच्या ठिकाणचे वर्णन त्या करतात.
    लेखिका सांगतात की, सात दिवसांचा प्रवास करून अखेरचा टप्पा त्यांनी कारगिलचा साधला. सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. 
  • Question 2
    5 / -1

    Directions For Questions

    एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास - लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास ! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.
    सकाळी उठून लांबूनच दिसणाच्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. निःशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या 'ऑपरेशन विजय'च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब, हंप, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट ४८७५- भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर, शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.
    तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक्-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!" चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. 

    ...view full instructions

     लेखिकेच्या अंगावर काटा का आला?
    Solution
    प्रस्तुत उताऱ्यात लेखिका केवळ एक पर्यटक म्हणून लडाख ला गेल्या असता १९९९ चे कारगिल युद्धाच्या ठिकाणचे वर्णन त्या करतात.
    लेखिका सांगतात की, सात दिवसांचा प्रवास करून अखेरचा टप्पा त्यांनी कारगिलचा साधला. सकाळी उठून प्रथम त्यांनी लांबूनच दिसणाच्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं.
    थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली कारगिल युद्धात काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनं लेखिकेच्या अंगावर काटा आला. 
  • Question 3
    5 / -1

    Directions For Questions

    एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास - लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास ! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.
    सकाळी उठून लांबूनच दिसणाच्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. निःशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या 'ऑपरेशन विजय'च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब, हंप, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट ४८७५- भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर, शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.
    तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक्-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!" चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. 

    ...view full instructions

    ऑपरेशन विजय स्मारक कुठे बांधला आहे?
    Solution
    प्रस्तुत उताऱ्यात लेखिका केवळ एक पर्यटक म्हणून लडाख ला गेल्या असता १९९९ चे कारगिल युद्धाच्या ठिकाणचे वर्णन त्या करतात.
    ऑपरेशन विजय स्मारक हे तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेले आहे.
  • Question 4
    5 / -1

    Directions For Questions

    एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास - लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास ! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.
    सकाळी उठून लांबूनच दिसणाच्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. निःशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या 'ऑपरेशन विजय'च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब, हंप, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट ४८७५- भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर, शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.
    तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक्-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!" चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. 

    ...view full instructions

    उताऱ्यात धैर्यधर हे विशेषण कोणासाठी वापरण्यात आलेले आहे?
    Solution
    प्रस्तुत उताऱ्यात लेखिका केवळ एक पर्यटक म्हणून लडाख ला गेल्या असता १९९९ चे कारगिल युद्धाच्या ठिकाणचे वर्णन त्या करतात.
    ते सांगत असताना त्या अत्यंत भावनिक होतात. प्रसंगी त्यांचे डोळे ही पाणावतात आणि बरोबरीनीच त्यांना जवानांचा अत्यंत अभिमान वाटतो.
    आणि म्हणून त्या म्हणतात की, मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना देखील आमचे धैर्यधर जवान शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अशाप्रकारे लेखिकेने धैर्यधर हे विशेषण शहीद जवानांसाठी वापरले आहे.
  • Question 5
    5 / -1

    Directions For Questions

    एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास - लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास ! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.
    सकाळी उठून लांबूनच दिसणाच्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. निःशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या 'ऑपरेशन विजय'च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब, हंप, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट ४८७५- भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर, शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.
    तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक्-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!" चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. 

    ...view full instructions

    मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! वाक्याचा प्रकार ओळखा.
    Solution

    वाक्याचे पाच प्रकार होतात.

    1. उद्गारार्थी
    2. विधानार्थी
    3. होकारार्थी
    4. नकारार्थी
    5. प्रश्नार्थी

     

    उद्गारार्थी- मनातील तीव्र इच्छा व्यक्त करतांना उद्गारार्थी वाक्य वापरले जाते.
    उदा. केवढी उंच इमारत ही!

    अशाप्रकारे मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! हे वाक्य उद्गारार्थी आहे.

    Additional Information 

    • प्रश्नार्थी- नेहमीच्या व्यवहारात आपण अनेक प्रश्न विचारतो. काय, कुठे, कसे, का हे शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा ते प्रश्नार्थी वाक्य होते.उदा. तु कुठे चाललास?
    • विधानार्थी- ज्यात केवळ विधान केलेले असते.उदा. मी जात आहे. 
    • होकारार्थी- सकारात्मक उत्तर मिळणारे वाक्य म्हणजे होकारार्थी वाक्य होय. उदा. पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे.
    • नकारार्थी- यात होकारार्थी च्या विरुद्धार्थी शब्द घेऊन वाक्य लिहिल्या जाते. उदा. पाचशे रुपये ही रक्कम काही लहान नव्हे.
  • Question 6
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.

    समजा जर आपल्याकडे असे यंत्रमानव असते जे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले अगदी यांच्या सारखे असते आणि आपल्या कायद्याने अशी परवानगी असते की आपल्याला हवे तशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांना कशी वागणूक द्याल? आणि हाच "वेस्टवर्ल्ड" या वरील लोकप्रिय मालिकेचा विषय आहे जिथे दुसरे पर्व रविवारी रात्री सुरू झाले. आणि, दुसऱ्या पर्वातील कथानकातील धक्के बाजूला ठेवले तर, ती असा नीतिविषयक मूलभूत प्रश्न उभा करते ज्याला आपण मनुष्यांना फार लांब नसलेल्या भविष्यात सामोरे जावे लागण्याची संभव आहे.

    सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. आणि नक्कीच, यामुळे प्रेक्षक नेहमी गोंधळात पडतात किंवा चुकीच्या दिशेने जातात की कोण यजमान आहे आणि कोण व्यक्ती आहे. पाहुण्यांना ज्याने आनंद वाटेल असे ते वागू शकतात. त्यातले काही नायकाची भूमिका बजावतात, परंतु काही ही त्यांच्या काळ्याकुट्ट कल्पनांना वाट मोकळी करून देतात, आणि छळ, बलात्कार, आणि खून यात सहभागी होतात - ज्यात यंत्रमानवांचा खूनही समाविष्ट आहे हे जे मानवी मुलांपासून सहजासहजी वेगळे काढता येत नाहीत. यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

    हे सांगणे थोडेसे मालिकेचे कथानक पोडल्यासारखे होईल की वेस्टवर्ल्ड मधील मनुष्याकरिता काही गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. परंतु आपण इथे या कार्यक्रमाच्या एकंदरीत आशय-विषयांमध्ये रस घेतो आहोत, आणि आपली या जिवंत भासत असलेल्या यंत्रमानवांवरची प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया मानवी स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांविषयी सुचवते. सर्वात मोठी काळजी म्हणजे कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू; संवेदनशील असलेले प्राणी ज्यांना श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. हे करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल असे दिसत नाही. तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक हे सांशक आहेत की तशी जाणीव ही जड जगापासुन निर्माण होईल, परंतु काहींचे म्हणणे असेही आहे की जाणीव असलेली यंत्रे निर्माण करणे शक्य आहे. समजा, की अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञ यांचा विश्वास आहे की, जाणीव ही आवश्यक तितक्या व्यामिश्र व्यवस्थेतून ती माहितीवर प्रक्रिया करते त्यातून निर्माण होते. त्यामुळे असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही की अशी व्यवस्था ही हाडामासाची असायला हवी.

    ...view full instructions

    वेस्टवर्ल्ड मधील पात्रांविषयी प्रेक्षक नेहमी गोंधळात का पडतात?
    Solution

    उत्तर: कारण 'वेस्टवर्ल्ड' मधील पात्रे ही जिवंत व्यक्ती नाहीत असे दर्शवले आहे.
    स्पष्टीकरण:  

    सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील.

  • Question 7
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.

    समजा जर आपल्याकडे असे यंत्रमानव असते जे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले अगदी यांच्या सारखे असते आणि आपल्या कायद्याने अशी परवानगी असते की आपल्याला हवे तशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांना कशी वागणूक द्याल? आणि हाच "वेस्टवर्ल्ड" या वरील लोकप्रिय मालिकेचा विषय आहे जिथे दुसरे पर्व रविवारी रात्री सुरू झाले. आणि, दुसऱ्या पर्वातील कथानकातील धक्के बाजूला ठेवले तर, ती असा नीतिविषयक मूलभूत प्रश्न उभा करते ज्याला आपण मनुष्यांना फार लांब नसलेल्या भविष्यात सामोरे जावे लागण्याची संभव आहे.

    सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. आणि नक्कीच, यामुळे प्रेक्षक नेहमी गोंधळात पडतात किंवा चुकीच्या दिशेने जातात की कोण यजमान आहे आणि कोण व्यक्ती आहे. पाहुण्यांना ज्याने आनंद वाटेल असे ते वागू शकतात. त्यातले काही नायकाची भूमिका बजावतात, परंतु काही ही त्यांच्या काळ्याकुट्ट कल्पनांना वाट मोकळी करून देतात, आणि छळ, बलात्कार, आणि खून यात सहभागी होतात - ज्यात यंत्रमानवांचा खूनही समाविष्ट आहे हे जे मानवी मुलांपासून सहजासहजी वेगळे काढता येत नाहीत. यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

    हे सांगणे थोडेसे मालिकेचे कथानक पोडल्यासारखे होईल की वेस्टवर्ल्ड मधील मनुष्याकरिता काही गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. परंतु आपण इथे या कार्यक्रमाच्या एकंदरीत आशय-विषयांमध्ये रस घेतो आहोत, आणि आपली या जिवंत भासत असलेल्या यंत्रमानवांवरची प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया मानवी स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांविषयी सुचवते. सर्वात मोठी काळजी म्हणजे कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू; संवेदनशील असलेले प्राणी ज्यांना श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. हे करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल असे दिसत नाही. तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक हे सांशक आहेत की तशी जाणीव ही जड जगापासुन निर्माण होईल, परंतु काहींचे म्हणणे असेही आहे की जाणीव असलेली यंत्रे निर्माण करणे शक्य आहे. समजा, की अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञ यांचा विश्वास आहे की, जाणीव ही आवश्यक तितक्या व्यामिश्र व्यवस्थेतून ती माहितीवर प्रक्रिया करते त्यातून निर्माण होते. त्यामुळे असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही की अशी व्यवस्था ही हाडामासाची असायला हवी.

    ...view full instructions

    खालीलपैकी कोणते मत वरील उताराच्या लेखका बरोबर जोडता येणार नाही?

    अ) आपण ज्याला सामोरे जात आहोत त्या मूलभूत नीतिविषयक प्रश्नांना 'वेस्टवर्ल्ड' चित्रित करते.

    ब) 'वेस्टवर्ल्ड' हा बनावटी कार्यक्रम आहे.

    Solution

    उत्तर: दोन्ही अ आणि ब 

    स्पष्टीकरण: 

    वरील उतार्यात कोणत्याही मूलभूत नीतिविषयक प्रश्नांविषयी मत व्यक्त केलेल नाही, तसेच 'वेस्टवर्ल्ड' या कार्यक्रमाविषयी काहीही नकारात्मक वक्तव्य केलेले नाही, त्यामुळ, आपण अ आणि ब या दोन्ही पैकी कोणते ही मत उतार्याशी जोड़णे योग्य ठरणार नाही.

  • Question 8
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.

    समजा जर आपल्याकडे असे यंत्रमानव असते जे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले अगदी यांच्या सारखे असते आणि आपल्या कायद्याने अशी परवानगी असते की आपल्याला हवे तशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांना कशी वागणूक द्याल? आणि हाच "वेस्टवर्ल्ड" या वरील लोकप्रिय मालिकेचा विषय आहे जिथे दुसरे पर्व रविवारी रात्री सुरू झाले. आणि, दुसऱ्या पर्वातील कथानकातील धक्के बाजूला ठेवले तर, ती असा नीतिविषयक मूलभूत प्रश्न उभा करते ज्याला आपण मनुष्यांना फार लांब नसलेल्या भविष्यात सामोरे जावे लागण्याची संभव आहे.

    सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. आणि नक्कीच, यामुळे प्रेक्षक नेहमी गोंधळात पडतात किंवा चुकीच्या दिशेने जातात की कोण यजमान आहे आणि कोण व्यक्ती आहे. पाहुण्यांना ज्याने आनंद वाटेल असे ते वागू शकतात. त्यातले काही नायकाची भूमिका बजावतात, परंतु काही ही त्यांच्या काळ्याकुट्ट कल्पनांना वाट मोकळी करून देतात, आणि छळ, बलात्कार, आणि खून यात सहभागी होतात - ज्यात यंत्रमानवांचा खूनही समाविष्ट आहे हे जे मानवी मुलांपासून सहजासहजी वेगळे काढता येत नाहीत. यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

    हे सांगणे थोडेसे मालिकेचे कथानक पोडल्यासारखे होईल की वेस्टवर्ल्ड मधील मनुष्याकरिता काही गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. परंतु आपण इथे या कार्यक्रमाच्या एकंदरीत आशय-विषयांमध्ये रस घेतो आहोत, आणि आपली या जिवंत भासत असलेल्या यंत्रमानवांवरची प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया मानवी स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांविषयी सुचवते. सर्वात मोठी काळजी म्हणजे कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू; संवेदनशील असलेले प्राणी ज्यांना श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. हे करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल असे दिसत नाही. तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक हे सांशक आहेत की तशी जाणीव ही जड जगापासुन निर्माण होईल, परंतु काहींचे म्हणणे असेही आहे की जाणीव असलेली यंत्रे निर्माण करणे शक्य आहे. समजा, की अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञ यांचा विश्वास आहे की, जाणीव ही आवश्यक तितक्या व्यामिश्र व्यवस्थेतून ती माहितीवर प्रक्रिया करते त्यातून निर्माण होते. त्यामुळे असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही की अशी व्यवस्था ही हाडामासाची असायला हवी.

    ...view full instructions

    खालीलपैकी कोण असा ठाम विचार करते की, जाणीव असलेल्या यंत्रांची निर्मिती शक्य आहे?

    अ) वैज्ञानिक

    ब) तत्त्वज्ञ

    क) वरील उताऱ्याचा लेखक

    Solution

    उत्तर: यापैकी नाही 

    स्पष्टीकरण: 

    वरील उतार्यात लेखकाने काळजी व्यक्त केली आहे की, कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू ज्यांच्यात श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. आणि हे करण्यापासून आपल्या कोणी अड़वू शकत नाही. परंतु  तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक यांची यावर व्यामिश्र प्रतिक्रिया आहे  म्हणून येथे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही की असे काही घडू शकते.

  • Question 9
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.

    समजा जर आपल्याकडे असे यंत्रमानव असते जे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले अगदी यांच्या सारखे असते आणि आपल्या कायद्याने अशी परवानगी असते की आपल्याला हवे तशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांना कशी वागणूक द्याल? आणि हाच "वेस्टवर्ल्ड" या वरील लोकप्रिय मालिकेचा विषय आहे जिथे दुसरे पर्व रविवारी रात्री सुरू झाले. आणि, दुसऱ्या पर्वातील कथानकातील धक्के बाजूला ठेवले तर, ती असा नीतिविषयक मूलभूत प्रश्न उभा करते ज्याला आपण मनुष्यांना फार लांब नसलेल्या भविष्यात सामोरे जावे लागण्याची संभव आहे.

    सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. आणि नक्कीच, यामुळे प्रेक्षक नेहमी गोंधळात पडतात किंवा चुकीच्या दिशेने जातात की कोण यजमान आहे आणि कोण व्यक्ती आहे. पाहुण्यांना ज्याने आनंद वाटेल असे ते वागू शकतात. त्यातले काही नायकाची भूमिका बजावतात, परंतु काही ही त्यांच्या काळ्याकुट्ट कल्पनांना वाट मोकळी करून देतात, आणि छळ, बलात्कार, आणि खून यात सहभागी होतात - ज्यात यंत्रमानवांचा खूनही समाविष्ट आहे हे जे मानवी मुलांपासून सहजासहजी वेगळे काढता येत नाहीत. यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

    हे सांगणे थोडेसे मालिकेचे कथानक पोडल्यासारखे होईल की वेस्टवर्ल्ड मधील मनुष्याकरिता काही गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. परंतु आपण इथे या कार्यक्रमाच्या एकंदरीत आशय-विषयांमध्ये रस घेतो आहोत, आणि आपली या जिवंत भासत असलेल्या यंत्रमानवांवरची प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया मानवी स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांविषयी सुचवते. सर्वात मोठी काळजी म्हणजे कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू; संवेदनशील असलेले प्राणी ज्यांना श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. हे करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल असे दिसत नाही. तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक हे सांशक आहेत की तशी जाणीव ही जड जगापासुन निर्माण होईल, परंतु काहींचे म्हणणे असेही आहे की जाणीव असलेली यंत्रे निर्माण करणे शक्य आहे. समजा, की अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञ यांचा विश्वास आहे की, जाणीव ही आवश्यक तितक्या व्यामिश्र व्यवस्थेतून ती माहितीवर प्रक्रिया करते त्यातून निर्माण होते. त्यामुळे असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही की अशी व्यवस्था ही हाडामासाची असायला हवी.

    ...view full instructions

    लेखकाच्या मते खालीलपैकी कोणती बाब ही जाणीवेच्या निर्मितीकरिताची अनिवार्य अट नाही?
    Solution

    उत्तर: जिवंत जडवस्तू

    स्पष्टीकरण-

    • प्रस्तुत उतारा हा वेस्टवर्ल्ड या प्रसिद्ध मालिकेतील यंत्रमानव या विषयावर भाष्य करतो.
    • यात असे यंत्रमानव आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. 
    • वरील उताऱ्यानुसार, यन्त्रांमध्ये जाणीव निर्माण केली जाऊ शकते असे काही तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, म्हणून जाणीव निर्माण करण्यास हाडामांसाची माणसेच असणे किंवा जिवंत जडवस्तू असणे आवश्यक नाही, असे लेखक म्हणतो.

     

    अशा प्रकारे जिवंत जडवस्तूमध्येच जाणीव असते असे नाही तर यन्त्रांमध्येही जाणीव निर्माण करू शकतो, आणि जिवंत जडवस्तू हीच बाब जाणीवेच्या निर्मितीकरिताची अनिवार्य अट नाही असे लेखकाचे मत आहे.

  • Question 10
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावरील १ ते ५ प्रश्नांची उत्तरे द्या.

    समजा जर आपल्याकडे असे यंत्रमानव असते जे पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले अगदी यांच्या सारखे असते आणि आपल्या कायद्याने अशी परवानगी असते की आपल्याला हवे तशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू शकतो, तेव्हा तुम्ही त्यांना कशी वागणूक द्याल? आणि हाच "वेस्टवर्ल्ड" या वरील लोकप्रिय मालिकेचा विषय आहे जिथे दुसरे पर्व रविवारी रात्री सुरू झाले. आणि, दुसऱ्या पर्वातील कथानकातील धक्के बाजूला ठेवले तर, ती असा नीतिविषयक मूलभूत प्रश्न उभा करते ज्याला आपण मनुष्यांना फार लांब नसलेल्या भविष्यात सामोरे जावे लागण्याची संभव आहे.

    सन 1973 च्या चित्रपटावर आधारित असलेली, "वेस्टवर्ल्ड" की मालिका वाइल्ड वेस्ट नंतरच्या भविष्यातील परिस्थितीचे चित्रण करते, जिथली पात्रे - बार टेंडर, वेश्या, शेरिफ, दरोडेखोर - हे यंत्रमानव असलेले "यजमान" आहेत, ज्यांची अशा पद्धतीने योजना केलेली आहे की ते त्यांच्या मानवी पाहुण्यांची जेवढं शक्य असेल तेवढ्या नैसर्गिक रित्या व्यवहार करतील. ही हुशार यंत्रे अगदी लोकांप्रमाणे दिसतात आणि वागतातही. आणि नक्कीच, यामुळे प्रेक्षक नेहमी गोंधळात पडतात किंवा चुकीच्या दिशेने जातात की कोण यजमान आहे आणि कोण व्यक्ती आहे. पाहुण्यांना ज्याने आनंद वाटेल असे ते वागू शकतात. त्यातले काही नायकाची भूमिका बजावतात, परंतु काही ही त्यांच्या काळ्याकुट्ट कल्पनांना वाट मोकळी करून देतात, आणि छळ, बलात्कार, आणि खून यात सहभागी होतात - ज्यात यंत्रमानवांचा खूनही समाविष्ट आहे हे जे मानवी मुलांपासून सहजासहजी वेगळे काढता येत नाहीत. यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

    हे सांगणे थोडेसे मालिकेचे कथानक पोडल्यासारखे होईल की वेस्टवर्ल्ड मधील मनुष्याकरिता काही गोष्टी चुकीच्या घडायला लागतात. परंतु आपण इथे या कार्यक्रमाच्या एकंदरीत आशय-विषयांमध्ये रस घेतो आहोत, आणि आपली या जिवंत भासत असलेल्या यंत्रमानवांवरची प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया मानवी स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांविषयी सुचवते. सर्वात मोठी काळजी म्हणजे कदाचित एके दिवशी आपण जाणीव असलेली यंत्रे निर्माण करू; संवेदनशील असलेले प्राणी ज्यांना श्रद्धा असेल, इच्छा असतील, अत्यंत नैतिकतेचा दबाव असेल आणि भोगण्याची क्षमता असेल. हे करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल असे दिसत नाही. तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक हे सांशक आहेत की तशी जाणीव ही जड जगापासुन निर्माण होईल, परंतु काहींचे म्हणणे असेही आहे की जाणीव असलेली यंत्रे निर्माण करणे शक्य आहे. समजा, की अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञ यांचा विश्वास आहे की, जाणीव ही आवश्यक तितक्या व्यामिश्र व्यवस्थेतून ती माहितीवर प्रक्रिया करते त्यातून निर्माण होते. त्यामुळे असा विचार करण्याचे कोणतेही कारण नाही की अशी व्यवस्था ही हाडामासाची असायला हवी.

    ...view full instructions

    यजमान, पाहुण्यांना हानी का पोचवत नाही?

    अ) कारण त्यांना स्वतःला वेदना होत नाही.

    ब) कारण पाहुणे अधिक शक्तिशाली आहेत.

    Solution

    उत्तर: अ आणि ब दोन्ही नाही 

    स्पष्टीकरण: 

    यजमानांची योजना अशा प्रकारे केलेली आहे की ते पाहुण्यांना हानी पोचवू शकत नाहीत; त्यामुळेही कृत्य विशुद्ध पीडनाची आहेत, ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा धोका नाही.

Self Studies
User
Question Analysis
  • Correct -

  • Wrong -

  • Skipped -

My Perfomance
  • Score

    -

    out of -
  • Rank

    -

    out of -
Re-Attempt Weekly Quiz Competition
Self Studies Get latest Exam Updates
& Study Material Alerts!
No, Thanks
Self Studies
Click on Allow to receive notifications
Allow Notification
Self Studies
Self Studies Self Studies
To enable notifications follow this 2 steps:
  • First Click on Secure Icon Self Studies
  • Second click on the toggle icon
Allow Notification
Get latest Exam Updates & FREE Study Material Alerts!
Self Studies ×
Open Now